रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी !
मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना सोमवारी सकाळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रिपरिप पावसाने हजेरी लावली. सकाळ पासून ढगांच्या गडगडाटाने देखील पावसाने वर्दी दिली. सोमवारची सकाळच ढगाळ वातावरणाने सुरू झाली. अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यास बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे
समतोल आहाराचे महत्त्व
Dec 26, 2019
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
केसांची निगा आणि सौंदर्य
Dec 26, 2019
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
एक मुलाखत - मनसे सचिव (वरळी) श्री. उत्तम...
Jan 29, 2020
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का...
Jan 28, 2022
एक मुलाखत - माजी नगरसेविका सौ. रत्ना...
Jan 17, 2020
घातक बिस्कीट
Dec 26, 2019
Related News
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या...
Dec 04, 2021
-
आक्रोश आंदोलनाला मोठे यश !
Apr 21, 2021
-
राज्यपालांचा राजीनामा की आदेश ?
Jan 24, 2023
-
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर...
Jun 17, 2021
-
ग्रुप ग्रामपंचायत कुंभे निवडणूक...
Dec 14, 2022
-
मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क...
Jun 01, 2021
-
अपंगांचा विवाह संपन्न !!
Jun 28, 2022
-
पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात...
Jan 27, 2022
-