संपादक - अभिषेक शिंदे

केसांची निगा आणि सौंदर्य

डोक्यावरील केस स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. प्रत्येक स्त्री, मग ती श्रीमंत असो किंवा गरीब असो, तरुणी असो वा प्रौढा असो ती आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या केसांची यथायोग्य निगा...

भोजनातील हानिकारक संयोग

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात.    दुधा सोबत : दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका,...

फालूदा पाककृती

गरमीमध्ये थंडावा आणण्यासाठी आणि मुलांचा आवडता पदार्थ फालूदा घरच्या घरी बनवू शकता.जिन्नस२ कप व्हॅनिला आईस्क्रिम१ कप फालूदा शेवगुलाबाचे सरबतअर्धा कप ताजे क्रीम१ किलो दूध२ छोटे चमचे गुलाब...

महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना...

साने गुरुजी

पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा...

कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच....

समर्थ रामदास स्वामी

रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे...

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्तीचा महिमा अपरंपारदोन्ही घरांचा करी उद्धारराणी झाशीची लक्ष्मीबाईरणांगणावर शत्रुला लढा देईथोर आहे माऊली जिजाबाईस्वराज्याच्या संस्काराने घडवले राजे...

चातुर्य कथा

शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ।अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥समर्थ रामदास स्वामीसध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा, या दोन...

समतोल आहाराचे महत्त्व

आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटण असे अनेक अन्नपदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खातो या सर्व पदार्थांना एकत्रितणे ‘आहार’ म्हणतात.अन्नपदार्थात रंगाने, रूपाने...

मटण हंडी

जिन्नस१ किलो मटणाचे तुकडे७ किसलेले कांदे२ इंच आल्याची पेस्टमीठअर्धा चमचा साखर४ हिरव्या मिरच्या१ चमचा कोथिंबीर२ कप दही१ लसणाची पेस्टअर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथीदीड चमचा लाल मिरची१...

अंडा पराठा

जिन्नस२ वाट्या कणीकमीठ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडाआतील सारण३-४ अंडी१ कांदा४-५ हिरव्या मिरच्याथोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर१/२ चमचा गरम मसालामीठपाककृतीअंडी फोडुन घ्यावीत. थोड्या...

पापलेटची आमटी

जिन्नसदोन पापलेटदहा बेडगी मिरच्यापाच लसूण पाकळ्यातीन-चार आमसूलएक चमचा धणेछोटा कांदापाव चमचा हळदखोबरेमीठपाककृतीपापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.भिजवलेले धणे व...

आमचं वरळीगाव...!!

माणसाने वरळीकर असावे.....!!कोल्हापूरी तर चपला पण असतात...सोलापूरी तर चादरी पण असतात...नागपुरची तर संत्री सुद्धा असतात...रत्नागिरीचा तर आंबा सुद्धा असतो...नगराचा तर ऊस सुद्धा असतो...नाशिकचे तर...

ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचा लोअरपरळ...

 काल रात्री 24 दिसेम्बर रोजी रात्री 9.55 वाजता सदगुरु मोरे माऊली पुण्यतिथी उत्सवाच्या कार्यक्रमा दरम्यान ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पाचे, किर्तनाची सांगता होत...