संपादक - अभिषेक शिंदे
महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उदघाटन !
शिवसेना पुरस्कृत श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट (मुलुंड) ने माऊली थाळी फक्त १० रुपयात देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे , त्याचा भव्य उद्घाटन सोहळा मुलुंड , मुंबई येथे महापौर सौ किशोरी पेडणेकर...
वाडिया रुग्णालयासाठी 14 कोटीचे अनुदान !
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली महापौर दालनात सौ किशोरी किशोर पेडणेकर अध्यक्षतेखाली वाडिया रुग्णालय प्रलंबित अनुदानाबाबत बैठक संपन्न झाली...
आम्ही गोरेगावकर महिला महासंघातर्फे कार्यक्रम !
आम्ही गोरेगावकर महिला महासंघातर्फे भारतीय संविधान दिन व २६/११/२००८ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या भ्याड हल्यामधे शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण...
दिनेश देवदास चव्हाण यांच्या सहकार्याने विशाल नांगरे...
गोरेगाव बृहन्मुंबई महानगरपालिका दिव्यांग सहाय्य निधी योजने अंतर्गत दक्ष - वेद फाउंडेशन ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त श्री. दिनेश देवदास चव्हाण यांच्या सहकार्याने विशाल नांगरे यांना...
आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी Aplus बनविण्याच्या...
युवासेनाप्रमुख, वरळीचे आमदार मा.श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी Aplus बनविण्याच्या संकल्पनेनुसार व सुचनेनुसार रस्त्यांना रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्याचे काम जी/दक्षिण महानगरपालिका...
महालक्ष्मी रेल्वे स्टेशन समोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न...
युवासेनाप्रमुख, आमदार मा. आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केशवराव खाडे मार्ग ते डॉ. ई. मोझेस रोड (महालक्ष्मी रेल्वे स्टेशन समोरील ब्रिज) येथे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण...
महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर भवन, वरळी बीडीडी येथे अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना विविध सुविधा पुरवणे व या संपूर्ण...
Recent Maharashtra politics !!
This coialation of Maha Vikas Agahadi is been criticised on several fronts by BJP mouthpiece news portals just trying to highlight how Sena has become secular...but when the same is done by BJP under the pretext of development all is good.Its coalations with various controversial parties is a master stroke by Amit Shah,but when the same is done by other party suddenly it becomes a enemy of Hindus.Who was responsible for such a situation in Maharashtra,it is BJP who is solely...